Posted by
Unknown
in:
Story
गोष्ट आहे सीताफळांच्या बिया साठवणाऱ्या एका वयस्कर माणसाची.
अकलूज गावचा हा माणूस गेली ३० ते३५ वर्षे सीताफळांच्या बिया साठवतो.
मुंबईला, पुण्याला कामानिमित्त जावं लागतं. तो पिशवी भरून त्याघेतो आणि जाताना घाटात गाडी थांबते तिथं तिथं दरीत फेकून देतो.
Read More